मराठी

राज्यातील 107 शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव

मुंबई, दि. 5/9/2019 : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांना एकत्र करून...

आंतरशहर धावणारी देशातील पहिली विद्युत बस सेवा एसटी महामंळामध्ये ‘शिवाई’ विद्युत बस दाखल

मुंबई, दि. 5/9/2019 : एसटी महामंडळामध्ये आता विद्युत (इलेक्ट्रीक) बस दाखल होत आहेत. देशातील अशा पहिल्या बसचे आज शिवसेना पक्ष...

माणसाने, माणसाशी माणसासम वागावे, दगडूशेठ गणपतीकडे तृतीयपंथीयांची प्रार्थना

पुणे 5/9/2019 : नुकतेच ३७७ कलम हटले आहे. आता सरकारने आम्हाला लिंग बदल विधेयकावर योग्य तो निर्णय द्यावा. लोकमान्य टिळकांनी...

विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे भारत निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश

मुंबई, दि. 5/9/2019 : आगामी विधानसभा निवडणुक यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश भारत निवडणूक...

एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पहिल्या लोको पायलट सौमिता रॉय यांच्या कामगिरीवर आधारित देखाव्याचे उद्घाटन

पुणे 5/9/2019 : स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी मंडळाने देखाव्याद्वारे घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. मी केलेल्या कामगिरीवर सादर केलेल्या देखाव्याने व...

वेतन श्रेणी लागू करा, अन्यथा नदीत उड्या मारू – महाराष्ट्र राज्यातील वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचा इशारा

पुणे, दि. ५ सप्टेंबर, २०१९ : उपासमारीसह हलाखीचे जगणे आता कठीण, असह्य झाले आहे. परिणामी वेतनश्रेणी लागु करावी म्हणून बुधवार...

अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत

मुंबई, दि. 5/9/2019 : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेविषयक मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा...

अन्याय विरोधात पेठून उठणे व पीडितांना न्याय देणे हेच माझे धर्म अन कर्म समजतो

5/9/19, पुणे : लोकशाहीच्या राज्यात राहून देखील मूळ सवलतीपासून वंचित राहिलेले व पालावर राहून आपल्या पोटाची खळगी भरून जीवन जगणारे...

वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा आता ४० लाख रुपयांची : मुनगंटीवार

मुंबई, दि. 3/9/2019 : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी...

कलम ३७० हटवल्याने दह्शतवाद बंद होईल – एम. एस. बिट्टा

पुणे, दि. 4 – जम्मू-काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य भाग असून काश्मीर शिवाय भारत हा अपूर्ण आहे; म्हणून ३७० कलम...