मराठी

पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण

मुंबई दि. 3/ 8/2019: राज्यातील सुमारे पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर 60 हजारहून...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा  

पुणे दि.3/8/2019 : पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय...

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत दोन दिवसीय ज्ञान विनिमय कार्यशाळा

मुंबई, दि. 3/8/2019 : डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी...

‘आयसीएआय’तर्फे बुधवारी ‘टीडीएस’वर मागर्दशन सत्र

3 /8/19, पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) यांच्या वतीने...

आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई, दि. 2/7/2019 :राज्यात पाऊस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पडत असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या...

आगामी साहित्य संमेलनाचे ५० लक्ष रु. अर्थसहाय्य अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा

मुंबई, दि. 2/7/2019 :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख...

‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटाच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे

मुंबई, दि. 2/7/2019 : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना...

‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती…१५० महिला चालकांची भरती

मुंबई, दि. जुलै २, २०१९ : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून...

अण्णाभाऊंची जन्मशताब्दी समाजपरिवर्तन वर्ष म्हणून साजरे करणार : हनुमंत साठे

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य झिजवले. मातंग समाजासह इतर वंचित समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून,...

मातंग समाजासाठी 1 लाख घरे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 01/7/2019 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त...