मराठी

एसटीचे आरक्षण आता 60 दिवस आधी मिळणार – दिवाकर रावते

 मुंबई, दि. 24/7/2019 : गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचे व येतानाचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने...

वीजग्राहक दिनाच्या संवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

बारामती, दि. 24 जुलै 2019 : वीजविषयक तक्रारींचे जलदगतीने निवारण व ग्राहकसेवेची माहिती देण्यासाठी मंगळवारी (23) विभाग कार्यालयांमध्ये आयोजित ग्राहकदिनाच्या संवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. वीजग्राहकांसह विविध ग्राहक...

आर्मी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शुक्रवारी ‘एमएचआरडी-एआयसीटीई रिजनल मेन्टॉरिंग’

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या सहकार्याने दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ...

कारगिल विजयदिनी राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार – संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई दि. 24 : देशभरात २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य...

बारामती मंडलमध्ये आयपीडीएस, डीडीयूजीजेवाय योजनांची कामे पूर्ण

बारामती, दि. 24 जुलै 2019 : शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात...

कदम वाकवस्ती अपघाताचा मुद्दा लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सरकारचे लक्ष वेधले

दिल्ली, दि. २३ (प्रतिनिधी) – यवत येथे झालेल्या नऊ तरुणांच्या विषय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित...

रोजगारक्षम उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित करून उद्योग सुरु करावेत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 22 : राज्यातील सात जिल्ह्यांच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमता व तिथे असलेल्या व निर्माण करता येऊ शकतील अशा रोजगार...

महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा केल्याने शिक्षकांच्या वेतनावर कोणताही परिणाम नाही

  मुंबई दि. 22: महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियम 1977, नियमावली 1981 च्या नियम 7  मध्ये  अधिसूचनेद्वारे सुधारणा प्रस्तावित  करण्यात आलेली आहे....

माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. 22 : माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण...

नदी जोड, सिंचन विकास प्रकल्पांतील गुंतवणुकीसाठी जपानच्या कंपन्यांनी पुढे यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुबंई, दि. २२ : दुष्काळ मुक्त महाराष्ट्र हे यापुढचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नदी जोड आणि सिंचन विकास प्रकल्पात जपानच्या कंपन्यांनी गुंतवणूकीसाठी...