Mumbai

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची कागदपत्रे कोर्टातून गहाळ होण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

मुंबई – दि.7 : मालेगाव बॉम्बस्फोटांची कागदपत्रे कशी गहाळ झाली? यात संशयला जागा असून यामागे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न...

राज्यातील सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी.

--आमदार प्रकाश गजभिये यांचा आरोप मुंबई – दि.6 : राज्यात 2014 सालच्या तुलनेत 2015 या वर्षात सायबर गुन्हयात लक्षणीय वाढ झाली...

नागपूर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी चार हजार पोलीसांची नव्याने भरती करण्यात यावी- आ.प्रकाश गजभिये.

मुंबई – दि.5 :वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूर शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था बिघडत आहे. सध्या जिल्ह्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने चार हजार पोलिसांची...

महिलांना शनी मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश देऊ नये ही तर सरकारचीच इच्छा.

- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप मुंबई – दि.4 : उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही शनी शिंगणापूरला दर्शनासाठी गेलेल्या महिलांना न्यायलयाच्या...

ओवेसी यांना महाराष्ट्राची वेस का ओलांडू दिली? सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही?

– विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल . मुंबई – दि.4 : 'भारत माता की जय' या एकाच वाक्याने देशाचे...