साक्री तालुक्यातील 64 गावातील तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न – अशोक उईके

मुंबई, दि. 20 : साक्री तालुक्यातील 64 गावातील तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न करु. तसेच याबाबतचा विषय आदिवासी सल्लागार समितीच्या बैठकीत...

जालना-बीड जिल्ह्याच्या हद्दीवर गोदावरी नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी विभागीय आयुक्तामांर्फत चौकशी- चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 20 : जालना व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर गोदावरी नदीतील (अंबड व घनसांगवी तालुका) निविदा कार्यक्षेत्राच्या बाहेर अवैध वाळू,...

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील मौल्यवान दागदागिने पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी – दिपक केसरकर

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी...

आयटीआयमध्ये सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार – डॉ. रणजित पाटील

मुंबई, दि. 20 : राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता आयटीआयमध्ये सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार...

राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही-आशिष शेलार

मुंबई, दि. 20 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत, राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार...