पुण्यात विकृती का सुडबुद्धी ; अवघ्या बारा तासांत ३३ वाहनांना तिलांजली

पुणे : शहरामधे गेल्या बारा तासांत ३३ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री कात्रज परिसरात अडीचच्या सूमारास ३...

नांदेडच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी

सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा-धनंजय मुंडे मुंबई दि.28...................सलग 2 वर्षापासुनचे दुष्काळी अनुदान मिळत नसल्यामुळे नैराश्यातुन मंत्रालयासमोर विष पिवुन आत्महत्या...

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करताना सरकारने आणेवारी हा निकष ठेवावा.

- राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष  संग्राम कोते-पाटील यांची मागणी. मुंबई  -दि.28 :दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता असताना...