गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही : उदय सामंत

मुंबई, दि. 18/03/2020: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालय दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी...