आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई, दि. 2/7/2019 :राज्यात पाऊस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पडत असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या...

आगामी साहित्य संमेलनाचे ५० लक्ष रु. अर्थसहाय्य अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा

मुंबई, दि. 2/7/2019 :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख...

‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटाच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे

मुंबई, दि. 2/7/2019 : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना...