सुट्टीच्या कालावधीत शासकीय कार्यालये सुरू ठेवावीत- जिल्हाधिकारी राम

पुणे, दिनांक 9- जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरपरिस्थितीत नागरीकांना आवश्यक ती सर्व...

अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

मुंबई, दि. 9/8/2019 : कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची...