महाराष्ट्र – आणीबाणीच्या काळातील बंदीजनांना सन्मानपत्र देणार

  मुंबई, दि. 25 : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. एक महिन्यापेक्षा...

महाराष्ट्र : दुष्काळी भागात उभारलेल्या चारा छावण्यात 10 लाख पशुधन

मुंबई, दि. 25 : राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात आतापर्यंत जनावरांसाठी एकुण 1 हजार 638 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. ...

महाराष्ट्र : एक हजार गावे आदर्श करण्यासाठी अभियान

  मुंबई दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १००० गावे आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरूवात...

सर्वंकष आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसरा , निती आयोगाचा आरोग्य निर्देशांक जाहीर

नवी दिल्ली : निती आयोगाने आज देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक जाहीर केला असून यात 63.99 गुणांसह महाराष्ट्र तिस-या स्थानावर...